वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला : २७ हजार क्युसेस ने विसर्ग कमी केला
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी दि १६
काल दि १५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ४०हजार४६२ क्यूसेस ने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले होते .आज दि १६ रोजी सोडण्यात येणा-या विसर्ग कमी करुन तोसकाळी ९.०० वाजता ३२हजार३६८क्यूसेस नंतर दुपारी
१.०० वाजता ते २२हजार०४० क्युसेस करण्यात आला आणि पुन्हा दुपारी 3.30 वाजता १३हजार१६४ क्यूसेस करण्यात आला.
COMMENTS