सतर्कतेचा इशारा ! वीर धरण पुन्हा १०० टक्के भरले ....! आज १२ वाजता सोडणार नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वीर : प्रतिनिधी
आज दि. ९ ऑगस्ट रोजी वीर धरण १०० टक्के भरत आहे.
            दुपारी १२ वाजता नीरा नदीच्या पात्रात ८०० क्युसेक्सने पाणी सोडले जाईल. त्यासाठी सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. कॄपया नीरा नदीच्या पात्रात कोणीही उतरु नये. असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 
          वीर धरण उजवा कालवा विद्युतगृहातुन 800 cusecs व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 cusecs विसर्ग  नदीपत्रात सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून सकाळी ९ वाजता 4637 Cusecs  इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या नीरा नदीपत्रात एकूण 5737 cusecs विसर्ग सुरु आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. 

To Top